Maharashtra Gatha Part 1 | महाराष्ट्रगाथा (भाग १)
महाराष्ट्र देशाने प्राचीन काळापासून आपले स्वत्व जपले, प्रादेशिकतेचा अतिरेक न करता राष्ट्रधर्म वाढवला. संपूर्ण हिंदुस्तान यवनांच्या तावडीत सापडलेला असताना महाराष्ट्राने मराठी धर्म, संस्कृती टिकवण्याचा यशस्वी प्रयोग केला. मराठी समाजाने देशाला अनेक लोकविलक्षण व्यक्ती आणि संस्थांचे योगदान केले. ब्रिटिश राजवटीत राजकारण, समाजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात झपाट्याने अध:पतन चालू असताना महाराष्ट्राने स्वत:ला
सावरले आणि परकीय राजवटीच्या बुद्धीभेदाला बळी न पडता आपले प्रबोधन व आधुनिकीकरण घडवून आणले. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक, रोमहर्षक घडामोडी झाल्या. राष्ट्रवादा, सामाजिक सुधारणा, पाश्चात्य विचारसरणीतील उदारमतवाद, सशस्त्र क्रांती, राष्ट्रीय चळवळ - एक ना दोन शेकडो घडामोडी. अन त्यात गुंतलेल्या, त्यांच्या कर्त्या करवित्या कैक मराठी वा अमराठी व्यक्ती. एकोणिसाव्या शतकातील राजकारण, धर्म, संस्कृती, शिक्षण पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमधील महाराष्ट्राच्या स्तिमित करणा-या कर्तृत्वाचा वेधक आलेख.
तुम्हाला हे सुद्धा आवडेल.
Sale!
Out of Stock
Sattavanna Te Sattechalis (Lokavrutti) | सत्तावन्न ते सत्तेचाळीस (लोकआवृत्ती)
Be Part Of Our Journey !
Subscribe to our Newsletter
100% Secure Payment Methods
Explore
Catalogue
Legal
Connect With Us
- चिंतामणी को-ऑप सोसायटी, १०२५ सदाशिव पेठ, नागनाथ पाराजवळ, पुणे – ४११ ०३०
- info@rajhansprakashan.com
- +91 973 055 9939
-
Monday – Saturday
10:00 AM – 6:00 PM
Skip to content